Month: April 2023

करिअर

सीमा सुरक्षा दलात 247 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सीमा सुरक्षा दलात हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या एकूण 247 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीमा सुरक्षा दल संचालनालयाच्या अंतर्गत माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान संचालनालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) च्या 217 पदे आणि हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) च्या 30 […]Read More

पर्यटन

साहसप्रेमींसाठी एक परिपूर्ण गंतव्यस्थान

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  Adlabs Imagica ची आश्चर्यकारक जुळी बहीण, Aquamagica साहसप्रेमींसाठी एक परिपूर्ण गंतव्यस्थान आहे. खोपोलीला जाण्यासाठी निसर्गरम्य प्रवास काही दंगामस्तीसाठी मूड सेट करण्यासाठी पुरेसा नसल्यास, स्लाईड्स, फ्लोट्स, एक लहरी पूल आणि नदीची विस्तृत श्रेणी अगदी सांसारिक दिवसाला सर्वात मनोरंजक बनवू शकते. तुम्हाला दोन्ही पार्कचा आनंद घ्यायचा असेल तर जवळपास हॉटेल्स आहेत. […]Read More

पर्यावरण

वादळी वाऱ्यासह गारपीटचा तडाखा; फळबागांसह,शेतीपिकाचे मोठे नुकसान

बीड, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बीड जिल्ह्यातल्या धामणगांव परिसरात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने शेती पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले असून त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. आष्टी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या दरम्यान धामणगांव कारखेल खुर्द, चिंचेवाडी, अरणविहरा, देवळगाव घाट, हरेवाडी, मराठवाडी ,शेडाळा, […]Read More

महानगर

महाराष्ट्रात भक्ती आणि शक्ती सोबत समजसेवा व्रताची दीर्घ परंपरा

नवी मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. या राज्याची ही प्रदीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भन्वतुः सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी […]Read More

महानगर

“हे” महाराष्ट्रात धारातीर्थी का पडत आहेत?

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या आणि तुम्ही धारातीर्थी मुंबईंत का पडताय? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे. अतिकचा एनकांऊटर झाला तो गुंड होता त्याची बाजू का घेताय?उत्तर परदेशमध्ये जी काल घटना घडली त्यांचे मारेकरी पकडले, चौकशी कमिटी बसली […]Read More

मराठवाडा

पाणीपुरीतून झाली गावाला विषबाधा…

नांदेड , दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नांदेडच्या अर्धापुर तालुक्यातील चाभरा येथील ग्रामस्थांनी पाणीपुरी खाल्ल्याने विषबाधा झाली आहे. ही घटना काळ घडली असून लहान बालकासह गावातील जवळपास 57 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले असून गावात एकच खळबळ उडाली आहे. गावात नेहमीच लावण्यात येणाऱ्या पाणीपुरीच्या ठेल्यावर पाणीपुरी खाल्ल्याने ही विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्व रुग्णांवर […]Read More

Featured

काँग्रेसचे उद्या राज्यभर ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलन

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले? पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले? पुलवामा घटनेवर मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरुन ‘शर्म करो मोदी, […]Read More

राजकीय

महाविकास आघाडीतच निवडणूक लढवा, अन्यथा कारवाई

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतू काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, असा इशारा महाराष्ट्र […]Read More

महिला

सावित्रीबाई फुले: महाराष्ट्राच्या इतिहासातील अग्रगण्य समाजसुधारक आणि महिला हक्कांच्या पुरस्कर्त्या

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सावित्रीबाई फुले या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अग्रगण्य समाजसुधारक आणि महिला हक्कांसाठी एक प्रमुख पुरस्कर्त्या होत्या. तिचा जन्म 1831 मध्ये महाराष्ट्रातील एका लहान गावात झाला आणि तिच्या जात आणि सामाजिक स्थितीमुळे तिला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. तथापि, तिने या अडथळ्यांवर मात केली आणि समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. औपचारिक शिक्षण […]Read More

Lifestyle

भिंडी दो प्याजा कसा बनवायचा

मुंबई, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भिंडी दो प्याजाची भाजी चवीलाच चांगली नाही तर बनवायलाही सोपी आहे. जर तुम्ही कधीच भिंडी आणि कांदा सब्जी बनवली नसेल तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज तयार करू शकता. भिंडी दो प्याजा कसा बनवायचा ते जाणून घेऊया. भिंडी दो प्याजासाठीचे साहित्यभिंडी – १/२ किलोकांदा – […]Read More