Month: April 2023

राजकीय

श्री साधक मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आम आदमीची मागणी.    

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नवी मुंबई त खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात १३ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाले आहेत. या घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी घेरले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशीची मागणी केली आहे. तर राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर आम आदमी पार्टीने या प्रकरणी […]Read More

ट्रेण्डिंग

नाट्य परिषदेच्या निवडणूकीत या अभिनेत्याने मारली बाजी

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अखिल भारतीय नाट्य परिषदेची निवडणूकीमध्ये यावर्षी जोरदार चुरस पहायला मिळाली. एक प्रख्यात अभिनेता आणि एक यशस्वी निर्माता दोघांमध्ये रंगलेली ही लढत कोण जिंकणार याची नाट्य प्रेमींना उत्सुकता लागून राहीली होती. प्रशांत दामले आणि प्रसाद कांबळी या नाट्यक्षेत्रातील प्रस्थापितांमध्ये झालेल्या या जोरदार लढतीची मतमोजणी आज पहाटे पर्यंत सुरू होती. […]Read More

ट्रेण्डिंग

भर उन्हात महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वीकारण्याची इच्छा श्रीसदस्यांचीच…

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा हा श्री सदस्यांच्या सांगण्यानुसार सरकारने सकाळी घेतला , मात्र त्यांच्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या होत्या असा खुलासा आज सरकारच्या वतीने रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी तब्बल चौवीस तासांनी केला आहे. Shrisadsya’s desire to accept the Maharashtra Bhushan Award in the sun… काल झालेल्या […]Read More

राजकीय

पुलवामा बाबत मोदींनी भूमिका स्पष्ट करावी अन्यथा आंदोलन तीव्र करु

मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जम्मू काश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटनेवर जे प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून भूमिका मांडलेली नाही. एवढ्या मोठ्या व अत्यंत गंभीर प्रश्नी देशाच्या पंतप्रधानांनी गप्प बसणे योग्य नाही, म्हणूनच काँग्रेस पक्षाने ‘शर्म करो मोदी, शर्म करो’ आंदोलनाच्या माध्यमातून जाब विचारला आहे. […]Read More

राजकीय

ठाकरे गटाला मोठा दणका

मुंबई , दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या प्रभागाच्या संख्येवरून निर्माण झालेल्या वादाबाबत 18 जानेवारी रोजी सुनावणी पूर्ण करून राखून ठेवलेला निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयाने दुपारी जाहीर केला. उच्च न्यायालयानं निकाल देताना ठाकरे गटाला मोठा दणका देत मुंबई महापालिकेतील प्रभागरचना 236 वरून 227 वर कायम राहणार असल्याचा महत्वपूर्ण निकाल दिला आहे.महाविकास आघाडी सरकार सत्तेत […]Read More

Breaking News

उष्माघातामुळे श्री सदस्यांचा झालेला मृत्यू वेदनादायी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. दुर्दैवाने त्यातील अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मी या श्री सदस्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ही अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी घटना आहे. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार […]Read More

आरोग्य

महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने 13 जणांचा मृत्यू

नवी मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भूषण सन्मान सोहळ्यात भर तळपत्या उन्हात सहभागी होण्यासाठी आलेल्या सुमारे 13 जणांना उष्माघात आणि चेंगराचेंगरीमुळे जीव गमवावा लागला आहे.हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अनेक जण गंभीर असून त्यांना आयसीयूत भरती करण्यात आले आहे. सरकारकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले […]Read More

Lifestyle

पिझ्झा कोन रेसिपी

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुले दिवसभरात काहीतरी चांगले खाण्याचा हट्ट करू लागल्यास, त्यांना पिझ्झा कोन खायला दिला जाऊ शकतो. ही चवदार डिश तयार करणे सोपे आहे. जर तुम्ही पिझ्झा कोनची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही ते अगदी सहज बनवू शकता. पिझ्झा कोन बनवण्यासाठी साहित्यमैदा – दीड […]Read More

महिला

ताराबाई: महाराष्ट्राच्या निर्भीड रक्षक

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  ताराबाई या महाराष्ट्राच्या इतिहासातील एक निर्भय राज्यकर्त्या आणि मराठा साम्राज्याच्या प्रमुख रक्षक होत्या. तिचा जन्म 1675 मध्ये एका राजघराण्यात झाला आणि मराठा साम्राज्यातील एका गंभीर काळात तिने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. Tarabai: Fearless defender of Maharashtra पती राजाराम यांच्या मृत्यूनंतर, ताराबाईंनी तिचा तरुण मुलगा शिवाजी द्वितीय यांच्यासाठी राज्यकारभार स्वीकारला आणि […]Read More

पर्यावरण

उन्हाळ्यात प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी केजरीवाल सरकारने तयारी केली सुरू

दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिल्लीत उन्हाळ्यात प्रदूषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी दिल्लीच्या केजरीवाल सरकारने तयारी सुरू केली आहे. उन्हाळी कृती आराखडा तयार करण्यासाठी पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी बुधवारी दिल्ली सचिवालयात पर्यावरण विभागासह अनेक विभागांची बैठक घेतली. सर्व विभागांना निश्चित 16 फोकस पॉइंट्सवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. त्यानुसार उन्हाळी कृती आराखडा तयार करण्यात […]Read More