मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पावसाळापूर्वी मुंबईत करण्यात येत असलेली रस्ते, पूल तसेच नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण झाली पाहिजेत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रसामुग्री तैनात करावी, ही कामे होत असताना सर्वसामान्य नागरिकांना अडचणी होणार नाहीत, याची काळजी घ्यावी, अशा सूचना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हरियाणा लोकसेवा आयोगाने कोषागार अधिकारी आणि सहाय्यक कोषागार अधिकारी पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. उमेदवार 28 एप्रिलपर्यंत अधिकृत वेबसाइट hpsc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. Recruitment for the post of Treasury Officer through Haryana Public Service Commission रिक्त जागा तपशील HPSC भरती मोहिमेअंतर्गत, 35 पदांची नियुक्ती केली जाईल. […]Read More
नाशिक , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शहरात एकाचवेळी १० हून अधिक बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकले आहेत. त्यामुळे शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळीच आयकर विभागाच्या विविध पथकांनी तब्बल २०हून अधिक ठिकाणांवर हे छापे टाकले आहेत.नाशिकच्या मेनरोडवर तसेच, या बांधकाम व्यावसायिकांची निवासस्थाने, कार्यालय, त्यांच्या मॅनेजरसह महत्त्वाच्या व्यक्तींची निवासस्थाने याठिकाणी आयकरचे पथक […]Read More
अहमदनगर , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान २०२२-२३ साठी शासकीय कर्मचारी गटातील राज्यस्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार राहाता मंडळाधिकारी डॉ.मोहसिन युसुफ शेख यांना जाहीर झाला आहे. महसूल विभागामार्फत दिले जाणारे अर्धन्यायीक निर्णय प्रथमच ‘क्यूआर कोड’च्या माध्यमातून देण्याचा नावीन्यपूर्ण प्रयोग राहाता मंडळ कार्यालयाने राबविला आहे. या कल्पक प्रयोगासाठी शेख यांना हा पुरस्कार जाहीर […]Read More
ठाणे , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खारेगाव व साकेत फुलाच्या दुरुस्ती कामास बुधवारपासून सुरुवात झाली या दुरुस्ती कामाच्या पहिल्या दिवशीच परिणाम जाणवला साकेत पूल ते पूर्व दृतगती महामार्गावरील नितीन कंपनी घोडबंदर येथील तत्त्वज्ञान विद्यापीठ आणि खारेगाव ते भिवंडीतील मानकोली नाक्यापर्यंत वाहतूक कोंडी झाली, अवघ्या पंधरा ते वीस […]Read More
छत्रपती संभाजीनगर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली असून सिल्लोड शहरासह तालुक्यातील, अंधारी, पळशी, भराडी व अंभई इतर काही गावात विजेच्या कडकडटासहजोरदार पाऊस झाला . सिल्लोड शहरात इद निर्मित बाजार पेठेत मोठी गर्दी होती मात्र ऐन वेळी जोरदार पाऊस पडल्याने नागरिकांसह व्यापाऱ्याची मोठी तारांबळ उडाली.विदर्भात दुपारी १ नंतर वाशीम […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भाजीच्या पिठाचा चीला बनवण्यासाठी तुम्हाला बेसन किंवा रव्याची गरज नाही, तर पिठाची गरज आहे, जी प्रत्येक घरात नेहमीच असते. जर तुम्हाला नाश्त्यात झटपट काहीतरी बनवायचे असेल तर तुम्ही चिऊची रेसिपी बनवू शकता. चला जाणून घेऊया भाजीच्या पिठाच्या मिरच्या बनवण्याची रेसिपी. भाजीच्या पिठाच्या मिरच्या बनवण्याचे साहित्यमैदा – एक कपदही – […]Read More
पचमढी, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पचमढी येथील जैवविविधता, घनदाट हिरवीगार जंगले, हळुवार खोऱ्या, नयनरम्य धबधबे आणि सातपुडा व्याघ्र प्रकल्प यासाठी निसर्गप्रेमी लोकांची गर्दी असते. वाळूच्या दगडात कोरलेल्या प्राचीन पांडव लेणी, त्यांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहेत, ज्या सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बनवल्या गेल्या होत्या असे मानले जाते. एप्रिलमध्ये भारतात भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक, पचमढीमध्ये 1067 मीटर […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 16 एप्रिल 1853 रोजी मुंबईत भारतातली पहिली रेल्वे धावली, हीच रेल्वे अर्थात मुंबईची लोकल आज मुंबईची जीवन-वाहिनी म्हणून ओळखली जाते. याच जीवन-वाहिनीच्या मार्गांवरुन मुंबईत विविध ठिकाणी पूल आहेत. मुंबईतील वाहतूक सुलभ करणारे बहुतांश पूल हे पालिकेच्या अखत्यारित आहेत. यापैकी अनेक पुलांनी आपल्या वयाची शंभरी पार केली असून ब्रिटीश काळात बांधलेल्या […]Read More
चंद्रपूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान चढते असल्याने जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी वेळांमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार सकाळची फेरी 5.30 ते 9.30 तर दुपारची फेरी 3 ते 7 वाजेपर्यंत अशी निश्चित करण्यात आली आहे. Changes in safari timings of Tadoba-Andhari Tiger Reserve due to rising temperatures हे नवे नियम 20 एप्रिलपासून […]Read More