ॲडलेड,ऑस्ट्रेलिया,दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : टी २० विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात आज टीम इंडियाचा दारुण पराभव झाला आहे. आत्तापर्यंत विश्वचषक स्पर्धेत जोरदार कामगिरी करत चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टिम इंडीयाकडून ढिसाळ क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीचे हास्यास्पद प्रदर्शन झाल्याने चाहत्यांची निराशा झाली. भारताने दिलेल्या १६९ धावांच्या आव्हानाचा सामना करताना इंग्लंडच्या बटलर आणि हेल्स […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय रेल्वे गेल्या दशकभराच्या कालावधीत आधुनिकीकरणाकडे वेगाने वाटचाल करत आहे. या वाटचालीतील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण. आता रेल्वेच्या ब्रॉडगेज नेटवर्क चे 82% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. रेल्वेने संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून यामुळे इंधनाची बचत होईल आणि परिणामी मौल्यवान अशा […]Read More
सातारा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): किल्ले प्रतापगड येथील अफजल खान कबर शेजारील अनाधिकृत बांधकाम राज्य सरकारने आज पोलीस बंदोबस्तात पाडले. सन 2007 साली उच्च न्यायालयाने संबधित अनाधिकृत बांधकाम पाडण्या विषयी निर्णय दिला होता.Unauthorized construction near Afzal Khan’s tomb removed मात्र त्यानंतर आलेल्या सरकारानी याकडे फारसे लक्ष दिले नव्हते, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मानव-वन्यजीव संघर्ष तसेच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जाणारे नागरिकांचे बळी, त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास धास्तावलेला शेतकरी वर्ग ही परिस्थिती लक्षात घेता चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या मानव- वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात असलेल्या जिल्ह्यांमध्ये दिवसा होणारे कृषीपंपांचे विज भारनियमन रद्द करून सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळात कृषीपंपांना सलग वीजपुरवठा […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० याचा फेर आढावा घेण्यासाठी एक समिती नुकतीच गठीत करण्यात आली आहे त्याच्या कार्याध्यक्ष पदी डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.”Cultural Policy Committee” of Maharashtra Dr. Vinay Sahasrabuddhe. सांस्कृतिक धोरणाच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, सांस्कृतिक बाबींचे स्वरूप काळाच्या ओघात बदलत असते त्यामुळे बदलत्या परिस्थितीनुसार […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तब्बल 100 दिवसांनंतर जामीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray नी भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.Shiv Sena is nothing but a single group यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय […]Read More
मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेल्या खा संजय राऊत यांनी काल रात्री तुरुंगातून सुटका झाल्यावर आज थेट मातोश्री गाठली . राऊत Sanjay Raut यांची गळाभेट घेत आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले, तर उद्धव ठाकरे यांनी ही आलिंगन देत त्यांचे स्वागत केले. ML/KA/PGB 10 Nov .2022Read More
नांदेड, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘भारत जोडो यात्रा’ Bharat Jodo Yatraकन्याकुमारी ते काश्मीर असा प्रवास करत आहे. या मार्गाबद्दलही काही शंका व्यक्त केल्या जात आहेत पण देशाची दोन ध्रुव जोडणारा हा मार्ग आहे. ही पदयात्रा गंगा नदीसारखी मुख्य यात्रा असून उपनद्यांप्रमाणे ओडीशा, त्रिपुरा राज्यात पदयात्रा सुरु आहेत. पश्चिम बंगाल व इतर राज्यातही अशाच पद्धतीने ‘भारत […]Read More
अमरावती, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान नाही अशी टीका नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.Insulting select women is not insulting Maharashtra. आज अमरावती येथे चित्रा वाघ पत्रकार परिषदेत बोलत होत्या. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत,सप्ना पाटकर,नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात […]Read More
मुंबई दि १० (एमएमसी न्यूज नेटवर्क): धर्मवीर संभाजी महाराजांना ब्रिटिशांनी पकडुन त्यांची हत्या केली अशी मुक्ताफळे कर्नाटकातील काँग्रेस आमदार सतीश जारकीहोळी यांनी उधळली आहेत , त्यांचे हे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मान्य आहे का असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान जारकीहोळी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले असून शिवाजी महाराजांच्या […]Read More