बोरडेली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारत जोडो यात्रेचे महाराष्ट्राने खूप चांगले नियोजन आणि आयोजन केले त्यासाठी त्यांना A+ गुण दिले आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने मोठा पाठिंबा दिला. १४ दिवसात महाराष्ट्राकडून खूप काही शिकायला मिळाले. महाराष्ट्रातून सर्व देशात संदेश गेला आहे. आता मध्य प्रदेशात ३७० किलोमीटरची पदयात्रा करून पुढचा प्रवास करत श्रीनगरमध्ये तिरंगा फडकवणार, याला कोणीही रोखू […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सांगलीतल्या जत तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी 2012 मध्ये पाणी प्रश्नावरून कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु म्हैसाळच्या सुधारित पाणी योजनेत या गावांचा समावेश करण्याची योजना महायुतीच्या काळात तत्कालीन सिंचन मंत्री गिरीष महाजन यांनी आखली होती आणि त्यामध्ये या गावांचा समावेश होणार आहे त्यामुळे एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असे […]Read More
बुलडाणा, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत जोडो यात्रा आज सकाळी सहा वाजता बुलढाणा जिल्ह्यातील नीमखेडी येथून कार न निघाली आहे. जंगलाचा रस्ता असल्याने राहुल गांधी सह इतर लोक सुद्धा गाडीने प्रवास करत असून ही यात्रा मध्यप्रदेशात बोदर्ली येथे पोहचणार असून तिथून पायी प्रवास करणार आहे. Bharat Jodo Yatra moving towards Madhya Pradesh.. भारत […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबईत जागतिक दर्जाचे नवीन मत्स्य संकुल आणि अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्यात य्ईल अशी घोषणा मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. काल मंत्रालयात तारपोरवाला मत्स्यालयासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी यासंदर्भातील निर्देश विभागाला दिले.A new world-class aquarium in Mumbai हे नवीन जागतिक दर्जाचे मत्स्यालय सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्वावर विकसित करता येईल […]Read More
नागपूर, दि. २३ :नागपुरातील कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास मिर्ची मार्केटला भीषण आग लागली. या आगीमध्ये शेड मधील मिर्ची पूर्णतः जळून खाक झालेली आहे. या आगीत अंदाजे दोन ते तीन कोटीच्या घरात सुखी मिर्ची जळून नुकसान झालं आहे. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी असाच प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. नागपुरातील कळमना […]Read More
पालघर, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज सकाळी चार वाजून चार मिनिटांनी ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या मध्यम स्वरूपाचा भूकंपाचा धक्का होता. सकाळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमध्ये अद्याप कोणतीही हानी झाल्याचं वृत्त नाही. पालघर जिल्ह्यात 2018 पासून म्हणजे जवळपास चार वर्षांपूर्वी पासून हिवाळ्याच्या दिवसांत भूकंपाचे धक्के […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या पत्रकारांना दरवर्षी राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात येते. सन २०२२ च्या उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराकरिता राज्यातील पत्रकारांनी आपली नामांकने येत्या १५ डिसेंबर २०२२ पूर्वी पाठवावीत, असे आवाहन मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने करण्यात आले आहे. पुरस्कारामध्ये जीवनगौरव पुरस्कार […]Read More
मुंबई,दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ट्वीटरचे नवीन मालक एलॉन मस्क सध्या कंपनीची घडी नीट बसवण्यासाठी अनेक कठोर निर्णय घेताना दिसत आहेत. त्यांच्या कडक धोरणाला कंटाळून अनेक उच्चपदस्थांनी राजीनामे दिल्याचे, तसेच असेच अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याचेही गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दिसून येत आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या ट्वीटर वरील बोगस खात्यांचा सुळसुळाट कमी करून ब्ल्यू […]Read More
कोल्हापूर, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाइट लँडिंग सुविधेनंतर आता आसन क्षमता मोठी असणारे पहिलेच विमान कोल्हापूर विमानतळावर आज उतरले.कोल्हापूर विमानतळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आज दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी १४६ आसनांचे मोठे विमान उतरले. मुंबईहून आलेल्या या विमानाचे कोल्हापूर विमानतळावरील नव्या अप्रॅनवर पार्किंग करण्यात आले.एमब्ररर ई १९५-ई २ प्रॉफिट हंटर या प्रकारातील हे विमान १४६ आसनी […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर कोशीयारी यांच्या जागी पुढील काही दिवसात नवीन राज्यपाल येण्याची शक्यता आहे, कोशियारी यांना दिल्लीत बोलावण्यात आले असून ते पुढील दोन दिवसात केंद्रातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत.State likely to get new governor सध्या राज्यपाल भगतसिंग कोशियारी चर्चेत असून यापूर्वीही त्यांच्या अनेक निर्णय आणि वक्तव्यांनी ते सतत चर्चेत राहिले […]Read More