नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आता एक नवीन पोस्टर जारी केले आहे. या पोस्टरमध्ये त्यांनी शेतकऱ्यांना घरी परतण्याचा संदेश दिला आहे. या पोस्टरमध्ये गाझीपूर सीमेवरून निघण्याचा संपूर्ण मार्ग देण्यात आला आहे. टिकैत यांनी या पोस्टरमध्ये असेही लिहिले आहे की, ते कोणत्या वेळेपासून यूपी गेटमधून […]Read More
नवी दिल्ली, ता.15 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एकीकडे, सरकार आणि इतर पतमानांकन संस्थांकडून भारताच्या आर्थिक विकास दरात (economic growth rate) सुधारणा करुन तो वाढवण्यात येत आहे तर दुसरीकडे, आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2021-22 साठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज तीन महिन्यांत दुसऱ्यांदा कमी करुन 9.7 टक्के केला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) आपला […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातील शेतकर्यांना यावर्षी नैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत आहे, विशेषत: कापूस उत्पादक आणि सोयाबीन उत्पादक, या दोन पिकांच्या भावात सतत चढ-उतार होत आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांना पीक साठवून ठेवावे लागले आहे. कापूस पिकवला जात आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे एकरी कापसाचे उत्पादन झाले. कापूस आणि सोयाबीन ही […]Read More
नवी दिल्ली, दि.14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अन्नधान्य महाग झाल्यामुळे किरकोळ महागाई (Retail inflation) नोव्हेंबरमध्ये किरकोळ वाढून 4.91 टक्क्यांवर पोहोचली. सोमवारी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 4.48 टक्के आणि नोव्हेंबर 2020 मध्ये 6.93 टक्के होती. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीनुसार, या वर्षी नोव्हेंबरमध्ये अन्नधान्य […]Read More
नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृषी सुधारणांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा चालू रब्बी हंगामातील लागवडीवर परिणाम झालेला नाही. याउलट पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. चालू रब्बी हंगामातील पिकांची पेरणी शेवटच्या टप्प्यात आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. कडधान्ये आणि तेलबिया यासह भरड […]Read More
नवी दिल्ली, दि.13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikant Das) यांनी गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे की मोठ्या कमाईच्या मागे धावताना सावधगिरी बाळगा कारण त्यात मोठी जोखीम असते. गव्हर्नर दास यांनी सांगितले की, गुंतवणूकदारांनी किंवा ठेवीदारांनी स्वत: जाणकार असण्याची आवश्यकता आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की उच्च परतावा किंवा उच्च […]Read More
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जितेश सावंत गेल्या काही दिवसांच्या पडझडीनंतर या आठवडयात बाजाराने सावरण्याचा प्रयत्न केला. नवीन विषाणू तितकासा घातक नसल्याचे मत व्हाईट हाऊसचे मुख्य मेडिकल ऑफिसर (White House’s chief medical advisor, Dr. Anthony Fauci )यांनी केल्याने व त्यामुळे अर्थव्यवस्थेला कमी धोका असल्याने गुंतवणूकदारांची बाजारातील सक्रियता वाढली.भारतीय बाजाराने देखील तेजी अनुभवली. आरबीआयचे […]Read More
नवी दिल्ली, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. पीएम मोदी दुपारी एक वाजता सरयू कालवा राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्घाटन करतील. या योजनेचा फायदा 26 लाख शेतकऱ्यांना होणार असून 14 लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राला सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम सन 1978 मध्ये […]Read More
मुंबई, दि.11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ऑक्टोबर 2022 पासून 50 कोटी किंवा त्याहून अधिक रकमेच्या परदेशातील व्यवहारांसाठी कंपन्यांना 20-अंकी कायदेशीर अस्तित्व ओळखकर्ता ( Legal Entity Identifier ) क्रमांक नमूद करावा लागेल. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी ही माहिती दिली. एलईआय हा 20-अंकी क्रमांक आहे जो आर्थिक व्यवहारातील पक्षांची ओळख निश्चित करतो. आर्थिक आकडेवारीशी संबंधित प्रणालीची गुणवत्ता […]Read More
नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीनचे दर अस्थिर आहेत.आठ दिवसांपूर्वी सोयाबीनच्या भावात ५० रुपयांनी घसरण झाली होती.सोयाबीनच्या दरात आता वाढ होताना दिसत आहे.लातूरच्या बाजारात सध्या ६ हजार ८०० रुपये भाव असतानाही सोयाबीनची अवघी ९ हजार पोती आवक असे असतानाही 10 हजार पोती सोयाबीन बाजारात पोहोचले. सोयाबीनचे भाव स्थिर आहेत.परंतु […]Read More