Tags :शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर जुन्याकडे वळले पाहिजे

Featured

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर जुन्याकडे वळले पाहिजे

नागपूर, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असेल तर परत आपण जुन्याकडे वळले पाहिजे आपलं जुनं ते सोनं होतं ते शेतामध्ये आणलं पाहिजे असे मत पद्मश्री पुरस्कार विजेत्या सीड मदर राहीबाई पोपेरे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या 108 व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचा भाग म्हणून […]Read More