Tags :राज्यातील कर्मचाऱ्यांनाही आता केंद्रानुसार सुधारित पेन्शन योजना

महानगर

राज्यातील कर्मचाऱ्यांनाही आता केंद्रानुसार सुधारित पेन्शन योजना

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ही योजना मार्च २०२४ पासून अंमलात आणली जाईल. या निर्णयाचा राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील गुंतवणूक विषयी जोखीम राज्य शासनाने स्विकारावी […]Read More