Tags :महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणा

राजकीय

महाराष्ट्र आणि देशात काँग्रेसची सत्ता पुन्हा आणा

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता आणि अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधी पक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र […]Read More