Tags :बारमाही रस्ते जोडण्यासाठी तेराशे कोटींचा आराखडा

राजकीय

बारमाही रस्ते जोडण्यासाठी तेराशे कोटींचा आराखडा

मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील डोंगरी तालुके , कोकण आणि आदिवासी भागातील सर्व रस्ते बारमाही वाहतुकीसाठी जोडण्यासाठी सुमारे तेराशे कोटींचा आराखडा तयार करण्यात येत असून त्यातून ओढे , नाले यावरील छोटे पुल पक्क्या स्वरूपात बांधले जातील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. Thirteen hundred crore plan to […]Read More