Tags :देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून गावात जनजागृतीही

पर्यावरण

देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून गावात जनजागृतीही

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोणत्याही मित्राचा वाढदिवस असो वा अन्य एखादा कार्यक्रम, त्या दिवशी राहुल भेट म्हणून एक रोपटेच देतात. तसेच देहू रोड येथील दत्तमंदिरात १०० वृक्षांची त्यांनी लागवड केली आहे. तसेच, तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालय, रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालय तसेच मावळातील अनेक गावांनाही वृक्षारोपणाने हरितकवच प्राप्त करुन दिले. देहू-आळंदी रस्त्यावर दोन […]Read More