Tags :गारगाई धरणामुळे जैवविविधता धोक्यात

पर्यावरण

गारगाई धरणामुळे जैवविविधता धोक्यात

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गारगाई धरणाच्या बांधकामामुळे सह्याद्रीच्या वायव्येकडील भाग आणि पालघर जिल्ह्यातील तानसा वन्यजीव अभयारण्यातील वन्यजीवांच्या मुक्त संचारावर निर्बंध येणार आहेत. शिवाय, त्या भागातील इकोसिस्टमवर नकारात्मक परिणाम होईल. परिणामी, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) या प्रदेशात कोणत्याही बांधकामाला विरोध दर्शवला आहे. त्यांच्या निषेधार्थ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने केंद्रीय पर्यावरण, वने आणि […]Read More