Tags :West Bengal

ऍग्रो

ममता यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून बंगालच्या शेतकऱ्यांना पंतप्रधान-किसान योजनेचे पैसे

नवी दिल्ली, दि. 07(एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम बंगाल (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana 2021) बंगालच्या शेतकऱ्यांना  देण्याची मागणी केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता करताना त्यांनी बंगालच्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 18-18 हजार रुपये […]Read More