Tags :Soybean

Featured

Soybean : बियाण्यांच्या वाढत्या किमती रोखण्यात सरकार अपयशी : बच्चू

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बियाण्यांच्या किमती रोखण्यात प्रत्येक सरकार अपयशी ठरले आहे. मग ते भाजप असो, शिवसेना किंवा आमचे सरकार. यामध्ये बियाणे कंपन्यांची मक्तेदारी आहे. शुक्राचार्य कोण आहेत? याची चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सध्या खरीप हंगाम जवळपास सुरू झाला आहे. तसेच […]Read More

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी खुशखबर : सोयाबीनचे भाव वाढले, पुढे काय होणार जाणून

नवी दिल्ली, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीनच्या दरात दिवसेंदिवस चढ-उतार होत आहेत. मात्र, दिवाळीनंतर काही प्रमाणात दर स्थिर झाले आहेत. सोयाबीनला योग्य भाव कधी मिळणार, याची अनेक दिवसांपासून शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. त्यामुळे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजारात पहिल्यांदाच सोयाबीनच्या दरात वाढ झाली.आधी 5200 रुपये भावाने विक्री होत होती. त्याचवेळी भावात ३०० रुपयांनी वाढ […]Read More