Tags :Rbi-Governor-Shaktikanta-Das

ऍग्रो

अन्नधान्याच्या किंमतीबाबत आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली, दि. 08 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आर्थिक धोरण आढाव्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले की इंधन महागाई ही चिंतेची बाब आहे. पण अन्नधान्याच्या किमतीत फारशी वाढ होणार नाही. ते म्हणाले की, सीपीआय महागाई जुलै-ऑगस्टमध्ये नरम झाली आहे. मागणीचा दृष्टीकोन सुधारत आहे. केंद्रीय बँकेने FY22 साठी किरकोळ महागाई दर (CPI) […]Read More