Tags :Maharashtra Local government elections only after monsoon?

राजकीय

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच?

मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता पावसाळ्यानंतरच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण या बाबत सर्वोच्च  न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पुढील तारखा दिल्या जात आहेत. आज पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. आता  सव्वा महिन्यानंतर म्हणजेच 14 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी […]Read More