Tags :Kalash Yatra of Kinnars for happiness and peace….

महाराष्ट्र

सुख शांतीसाठी किन्नरांची कलश यात्रा….

अमरावती, दि. 09 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कोरोना काळामध्ये देशावर मोठं संकट आलं सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली त्यामुळे आपल्या देशात पुन्हा सुख शांती आणि समृद्धी नांदो,देशाची प्रगती होवो अशी प्रार्थना यासाठी आज अमरावतीत तृतीयपंथियांनी कलश यात्रा काढली. Kalash Yatra of Kinnars for happiness and peace…. अमरावती मधे सुरू असलेल्या राज्यस्तरीय किन्नर संमेलनामध्ये आज अमरावती शहरातून […]Read More