Tags :Girish Mahajan

महानगर

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गतचे उद्दिष्ट राज्याबाहेर गेलेले नाही

मुंबई दि २१– प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत राज्याच्या घरांचं उद्दिष्ट इतर राज्यात वळवण्यात आलेलं नाही ,एकही घर दुसऱ्या राज्यात गेलेलं नाही असं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ३१ डिसेंम्बर २०२२ पर्यंत घरांचं उद्दिष्ट कालबद्ध रीतीने पूर्ण करण्यासाठी केंद्र […]Read More