Tags :Damage to leafy crops due to unseasonal rains

विदर्भ

अवकाळी पावसाने पालेभाजी पिकांचे नुकसान

यवतमाळ, दि ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या पाच-सहा दिवसात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पालेभाज्याचं मोठं नुकसान झालं आहे .यामध्ये कांदा , कोबी , सांबार , पालक अशा विविध भाज्यांचा समावेश आहे. जवळपास 4000 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांचे कोटय़वधी रुपयांचं नुकसान झाल आहे. विशेष म्हणजे अजून कोणत्याही प्रकारचं […]Read More