Tags :Damage to agriculture due to hailstorm in Solapur district

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर जिल्ह्यात गारपिटीमुळे शेतीचे नुकसान

सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील 104 गावांमध्ये गारपीट व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये सुमारे 3469 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून 4500 शेतकरी हे बाधित आहेत .Damage to agriculture due to hailstorm in Solapur district आंबा ,पपई, टरबूज , कलिंगड, द्राक्ष अशा फळबागांचे तर ज्वारी, गहू, हरभरा अशा पिकांचे […]Read More