Tags :Bachchu-Kadu

ऍग्रो

Soybean : बियाण्यांच्या वाढत्या किमती रोखण्यात सरकार अपयशी : बच्चू

नवी दिल्ली, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बियाण्यांच्या किमती रोखण्यात प्रत्येक सरकार अपयशी ठरले आहे. मग ते भाजप असो, शिवसेना किंवा आमचे सरकार. यामध्ये बियाणे कंपन्यांची मक्तेदारी आहे. शुक्राचार्य कोण आहेत? याची चौकशी करून कठोर शिक्षा व्हावी, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सध्या खरीप हंगाम जवळपास सुरू झाला आहे. तसेच […]Read More