Tags :Aurangabad

ऍग्रो

Aurangabad Rain Updates: शेतकऱ्यांना पावसाची प्रतिक्षा

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मृग नक्षत्राच्या सुरुवातीपासून सुरू झालेला पाऊस आता पूर्णपणे थांबल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला काही भाग वगळता अजूनही अनेक भागात दमदार पाऊस झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता बळीराजाच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून खरिपाच्या पेरण्याही आटोपल्या आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांतील काही भागात सुरुवातीला जोरदार पाऊस झाला. मात्र […]Read More

ऍग्रो

Aurangabad : मराठवाड्यात पावसाने लावली हजेरी,मोठ्या प्रमाणात नुकसान 

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात असतानाच, गुरुवारी मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत जोरदार पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर जालना जिल्ह्यातील काही भागात जोरदार वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ओलाव्याअभावी पेरणीनंतर उशिरा पाऊस झाल्यास पेरण्या उध्वस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे […]Read More