Tags :Agriculture Minister Dada Bhuse

ऍग्रो

शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये…; कृषिमंत्री दादा भुसे

मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जूनचा पहिला आठवडा उलटून गेला तरी राज्यात अद्यापही मान्सूनचा पाऊस झालेला नाही. त्यामुळे पेरणी करावी की नाही? त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत. मात्र, मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असा सल्ला कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.Farmers should not rush for sowing…; Agriculture Minister Dada […]Read More