Tags :Afghanistan

Featured

कापड निर्यातदारांचे अडकले चार हजार कोटी रुपये

नवी दिल्ली, दि.7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वीस वर्षांनंतर तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर (Afghanistan) कब्जा केल्यामुळे दहशतीचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापारावर झाला आहे. दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध शतकानुशतके जुने आहेत. यामुळे सुरतचे कापड व्यापारीही (textile merchants) खूपच त्रस्त झाले आहेत. याचे कारण अफगाणिस्तानात त्यांची सुमारे 4,000 कोटी रुपयांची देयके अडकली आहेत. […]Read More