Tags :17800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

पर्यावरण

गुजरातमध्ये पावसाचा कहर! 26 जणांचा मृत्यू, 17800 लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुजरातमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून, आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे आणि शहरी भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने त्वरित पाऊले उचलत 17,800 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य सुरू असून, जवान व आपत्ती व्यवस्थापन दल […]Read More