Tags :स्वाभिमानी शेतकरी संघटना

ऍग्रो

एका मंत्र्याच्या समर्थनार्थ संपूर्ण मंत्रिमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वेळ

मुंबई, दि. 25  (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील महावितरण कार्यालयाबाहेर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. 22 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू आहे. अद्यापपर्यंत महावितरण किंवा शासनाकडून कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरूच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी […]Read More