Tags :संविधान बदलू देणार नाही

महानगर

संविधान बदलू देणार नाही

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या जे देशभरात मनमानी राजकारण सुरू आहे ते पाहता संविधान बदलण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सामान्य माणसाला भविष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.भाजपला ४०० पेक्षा जास्त जागांवर निवडून द्या कारण संविधान बदलायचे आहे ,अशी भूमिका काही नेत्यांनी जाहीर भूमिका मांडली आहे. भाजपच्या कुठल्याच नेत्याने या जाहीर […]Read More