Tags :विदर्भ-आणि-छत्तीसगड

ऍग्रो

शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी, पुढील 48 तासांत या भागात मुसळधार पावसाची

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  भारतात मान्सून (monsoon)आणि शेतकरी(farmers ) यांच्यात समृद्धीचे नाते आहे. कारण जर पावसाळा चांगला असेल तर शेतकर्‍यांचे उत्पादन भरपूर होते, त्यांचे उत्पन्न चांगले आहे. पावसाळ्यात भारतात खरीप पीकांची (Kharip crops)लागवड होते, त्यामुळे शेतकरी संपूर्ण देशासाठी धान्य पिकवतात. जुलैचा पहिला आठवडा संपणार आहे पण तरीही उत्तर भारतातील बऱ्याच भागात […]Read More