Tags :वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकावर परिणाम

विदर्भ

वातावरणातील बदलामुळे तुरीच्या पिकावर परिणाम

बुलडाणा, दि. 05 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे. वातावरणातील बदलाचा तूर पिकावर मोठा परिणाम झाला आहे. सोबतच मर या रोगानेही तुरीवर आक्रमण केल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभं असलेलं तुरीचे पीक जळून गेल आहे.Effects of Climate Change on Turmi Crop नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या तुरीच्या पिकाची बुलडाणा जिल्ह्यात […]Read More