Tags :लोकसभा निवडणुका झाल्या तर आम्हाला चाळीस जागा मिळतील

खान्देश

लोकसभा निवडणुका झाल्या तर आम्हाला चाळीस जागा मिळतील

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  आता जर लोकसभा निवडणुका झाल्या तर राज्यात महाविकास आघाडीला चाळीस जागा मिळतील असे मत शिवसेना ठाकरे गटाच्या उध्दव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील भाजपा नेते अद्वय हिरे यांनी आज आपल्या समर्थकांसह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला त्यावेळी ते बोलत होते.If the Lok Sabha elections are held, we […]Read More