Tags :लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 400 ते 450 पर्यंत कोसळले

ऍग्रो

लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव 400 ते 450 पर्यंत कोसळले

नाशिक, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्र सरकारने ३१ मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्याचं खुद्द केंद्रीय सचिवांनीच स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात १९ फेब्रुवारी रोजी कांद्याचे बाजारभाव सरासरी ६०० रुपयांनी वाढले होते ते आज ४००, ४५० पर्यंत खाली कोसळले. त्यामुळे आनंदी झालेले शेतकरी दुपारी हे भाव पुन्हा पूर्वपदावर म्हणजेच कमी झाल्याने नाराज झाल्याचं दिसून आलं. […]Read More