Tags :मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा आणि मोडकसागर ओव्हर-फ्लो

महानगर

मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली! तानसा आणि मोडकसागर ओव्हर-फ्लो

ठाणे, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील तानसा धरण 24 जुलै रोजी संध्याकाळी 4.15 मिनिटांनी तर मोडकसागर धरण काल रात्री ओव्हरफ्लो होऊन वाहू लागल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन दूर झाले आहे. मोडकसागर धरण काल रात्री 10.52 वाजता दुथडी भरून वाहू लागल्याने त्याचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले असून, 6 हजार क्यूसेसने […]Read More