Tags :मणिपूरच्या महिला मशाल घेऊन रस्त्यावर

महिला

मणिपूरच्या महिला मशाल घेऊन रस्त्यावर

मणिपूर, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मणिपूरमध्ये हिंसाचार कायम आहे, महिलांवरील हिंसाचाराच्या घटना उघडकीस आल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या घटनांचा परिणाम संसदेवरही झाला असून, मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गेल्या चार दिवसांपासून सरकारला घेरले आहे. त्यामुळे केंद्र सरकार मोठ्या पेचप्रसंगात सापडले आहे. दरम्यान, केवळ मणिपूरच्या महिलाच रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यांनी सावधगिरीचे उपाय अवलंबून बलात्काराच्या पुढील […]Read More