Tags :भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही

महानगर

भारत जोडो यात्रेचा काँग्रेसला फायदा होणार नाही

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काँग्रेस नेते राहुल गांधी Congress leader Rahul Gandhi यांच्या भारत जोडो यात्रेमुळे त्यांच्या पक्षात चैतन्य निर्माण होऊन इतर पक्षांतील कार्यकर्ते काँग्रेसमध्ये जाण्याच्या ऐवजी काँग्रेसमधून भाजपामध्ये कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. राहुल गांधी यांची यात्रा त्या पक्षातील नेत्यांनी ‘हायजॅक’ केली असून त्यांच्या पक्षाला यात्रेचा काही फायदा होणार नाही, उलट नुकसानच होईल, […]Read More