Tags :भातसा धरण ओव्हरफ्लो

महानगर

भातसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले.

ठाणे, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहापूर तालुका धरणांचा तालुका म्हणून ओळखला जातो आणि याच तालुक्यातील तानसा, वैतरणा, भातसा या धरणांमधून मुंबई ला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. यंदाच्या पावसाळ्यात मागील 8-10. दिवसात तानसा, वैतरणा ही धरणे भरून वाहू लागली आहेत. आज भातसा धरण सुद्धा ओसंडून वाहू लागले आहे. काल संध्याकाळी 6:30 च्या सुमारास […]Read More