Tags :पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

Uncategorized

पर्यावरण संवर्धनासाठी दांपत्याने सोडली मुंबई

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :वास्तुविशारद श्रीनिवास आणि त्यांची पत्नी डॉक्टर रश्मी वरखंडकर यांनी नेहमीच मुंबईतील आलिशान जीवनशैली स्वीकारली आहे. मात्र, ते आता रायगडच्या डोंगररांगांमध्ये बांबूच्या घरात राहून पर्यावरणपूरक जीवन जगण्यासाठी शेती आणि पशुपालन करत आहेत. भौतिक सुखासाठी पर्यावरणावर घाला नको. सिमेंट काँक्रीटच्या घरांवर लाखो रुपये खर्च करणेही गैर असल्याचे वास्तुविशारद श्रीनिवास मानतात. साध्या […]Read More