Tags :पंचगंगेची पातळी चाळीस फुटांवर स्थिर…

पश्चिम महाराष्ट्र

पंचगंगेची पातळी चाळीस फुटांवर स्थिर…

कोल्हापूर, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडलेले असून त्यातून 7 हजार 112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूर्जन्य स्थितीमुळे कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील पूर प्रवण क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.Level of Panchganga stable at forty feet… https://youtu.be/Vn-AACN_NDA जिल्ह्यातील 81 बंधारे पाण्याखाली दोनशेहून अधिक गावांचा थेट संपर्क तुटलेला आहे. […]Read More