Tags :दानशूर गुरुजींनी भागविली अख्या गावाची तहान

महाराष्ट्र

दानशूर गुरुजींनी भागविली अख्या गावाची तहान

यवतमाळ, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील इंझाळा हे आडवळणावरचे लहानसे गाव. गावात फेब्रुवारी मार्चपासूनच दरवर्षीची पाण्याची टंचाई ही जणू पाचवीलाच पुजलेली .यावर उपाय म्हणून शासनाने जलजीवन मिशन अंतर्गत दोन विहिरी खोदल्या .Danshur Guruji quenched the thirst of Akhya village परंतु पाणी लागलेच नाही त्यामुळे गावकऱ्यांना नाईलाजाने दोन /तीन किलोमीटर अंतरावरील शेतातून […]Read More