Tags :खारघर दुर्घटना

पश्चिम महाराष्ट्र

आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या पत्राचे बारामती कनेक्शन

पुणे, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खारघर येथे झालेल्या दुर्घटनेशी निगडीत आणि त्यानंतर झालेल्या आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात अनेकांनी आपले हात धुवुन घेतले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण सोहळ्यातील दुर्घटनेनंतर डॉ. आप्पासाहेब यांनी जो शोकसंदेश प्रसारित केला होता त्या पत्राचा आधार घेत बनावट पत्र तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते. त्यात आपण पुरस्कार […]Read More