Tags :कृषी-कायद्यात-कंत्राटी-शेतीसाठी-कोणतेही-बंधन-नाही- कंवर-पाल-गुर्जर

ऍग्रो

कृषी कायद्यात कंत्राटी शेतीसाठी कोणतेही बंधन नाही, पर्याय थेट शेतकऱ्यांच्या

नवी दिल्ली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षणमंत्री कंवर पाल गुर्जर म्हणाले की, कृषी कायद्यात कंत्राटी शेतीसाठी कोणतेही बंधन नाही. पर्याय थेट शेतकऱ्यांच्या हातात आहे. कृषी कायद्याविरोधात होणारी आंदोलने थेट शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. केवळ शेतकर्‍यांना घाबरवण्याचे काम आंदोलनातून केले जात आहे. अदानी असो की अंबानी यांच्यात हिंदुस्थानच्या शेतकर्‍यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची हिम्मत नाही. (There […]Read More