Tags :ओ री चिरैया…

पर्यावरण

ओ री चिरैया…

मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) : चिन्मयीने सांगितल्याबरोबर तिच्या बालवाडीच्या सगळ्या पोरांनी एका सुरात गायला सुरुवात केली-चिव् चिव् चिम्…णीखाते दाऽणा, पिते पाऽणी, बांधले घर्…टे, झाले उल्…टे…सगळ्यांचं गाणं नीट सुरू असताना पलाश मात्र अचानक कावराबावरा झाला. बाकीच्यांचं गाणं संपेतो, तो चांगलाच मुसमुसायला लागला.“काय झालं रे एकदम?”- चिन्मयीने पटकन कडेवर घेत त्याला विचारलं.गोबऱ्या गालात लपलेल्या शेंगदाण्याएवढ्या ओठातून […]Read More