Tags :आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास

पर्यटन

आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत वसई खाडीतील वसई ते भाईंदरला जोडणारी रो-रो प्रवासी फेरी सेवा 20 फेब्रुवारी 2024 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. रोरो बोटीचे सुरक्षित आणि सुलभ नौकानयन, प्रवासी आणि वाहनांचे सुरळीत चढणे आणि उतरणे आणि योग्य नौकानयन मार्गाची खात्री झाल्यानंतर, फेरी सेवेचे औपचारिक उद्घाटन केले जाईल. बहुप्रतीक्षित […]Read More