Tags :अकोल्यात झाले अखिल भारतीय राष्ट्रीय मराठी गजल संमेलन

Breaking News

अकोल्यात झाले अखिल भारतीय राष्ट्रीय मराठी गजल संमेलन

अकोला, दि. 07 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कविता, गजल ही माणसाच्या सुखा दुखःविषयी बोलत असते म्हणूनच ती जीवनाला समृध्द करते, गजलेचा आशय हा हृदयाला भिडतो म्हणूनच कवी, गजकार हे समाज मनाचा हुंकार मांडत असतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले.All India National Marathi Ghazal Conference held in Akola अकोल्यात पहिल्यादांच आयोजित अखिल भारतीय […]Read More