Tags :सर्वाधिक कमी तापमाना मुळे द्राक्ष बागायातदार संकटात…

पर्यटन

सर्वाधिक कमी तापमाना मुळे द्राक्ष बागायातदार संकटात…

नाशिक, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): उत्तरेकडील राज्यातून थंड वारा वाहू लागल्याने राज्यातील तापमानाचा पारा घसरत चालला आहे. गेल्या आठवड्यापासून वातावरणात झालेल्या बदलामुळे दिवसभर गारवा तर रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. राज्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. पण महाबळेश्वर पेक्षाही अधिकची थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवयाला मिळत आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यात सर्वाधिक थंडीची नोंद […]Read More