Tags :अभियानात गोदावरीचा समावेश नसल्याने आत्मक्लेष आंदोलन…

खान्देश

अभियानात गोदावरीचा समावेश नसल्याने आत्मक्लेष आंदोलन…

नाशिक, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्यांचे जल अमृत व्हावे यासाठी नदी यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. “चला जाणूया नदीला” या अभियानात नाशिक जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश आहे. परंतु, नाशिकचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ‘आणि दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरणाऱ्या गोदावरी नदीचा मात्र नामोल्लेखही यात केलेला नाही. या प्रकारामुळे […]Read More