नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री […]Read More
यवतमाळ, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची जयंती यवतमाळ येथे संपन्न झाली. यानिमित्त संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित झालेले सुप्रसिद्ध कीर्तनकार संदीपपाल महाराज यांनी आपल्या खंजिरी कीर्तनातून प्रबोधन केले.यावेळी संदीपपाल महाराज यांनी स्वच्छता अभियान , साक्षरता तथा अंधश्रद्धा निर्मूलन इत्यादी विषयाबाबत अतिशय नेमक्या शब्दात जनजागृती करून प्रबोधन केले. Public awareness done through Khanjiri […]Read More
बीड, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीड जिल्ह्यातल्या परळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरात घुसून दिव्यांग महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध कलम गु.र.नं. ३० / २०२१, कलम ३७६ (२) (फ) (एल), ३५४,३५२ भा.द.वि.सह कलम ९२ अपंग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता याप्रकरणाची सुनावणी अंबाजोगाईच्या […]Read More
नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) राज्याच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासात मोठी भर घातली आहे. याच धर्तीवर आता फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कार्पोरेशन (एफआयडीसी) सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या माध्यमातून वन आधारित उद्योगांना चालना देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.वन विकास महामंडळाच्या विभागीय […]Read More
चंद्रपूर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने पोलिसांना दिले आहेत. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना आयोगाने हे आदेश दिले आहेत . जिवती तालुक्यातील कुसुंबी या गावातील आदिवासींच्या जमीन प्रकरणात विनोद खोब्रागडे यांनी आयोगाकडे अपिल दाखल केले होते. या प्रकरणात आयोगाने जिल्हाधिकारी […]Read More
पुणे,दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवंगत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानतर्फे आंबेगाव येथील साकारत असलेल्या ‘शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ‘सरकारवाडा’चे लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार शिवेंद्रराजे भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र […]Read More
पुणे, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास […]Read More
बीड, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बीडच्या माजलगावात शहरात महाराष्ट्रातील सर्वात मोठी छत्रपती शिवाजी महाराज यांची 25 हजार स्क्वेअर फुटांवर रांगोळीतून भव्य प्रतीमा साकारली आहे. शहरातील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाच्या प्रांगणात शिवजन्मोत्सव समितीचे प्रमुख बाळू ताकट यांच्या संकल्पनेतून, ही रांगोळीतून 25 हजार स्क्वेअर फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलीय. तब्बल 60 क्विंटल रांगोळीच्या माध्यमातून आठ दिवस ही […]Read More
सिंधुदुर्ग, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथे तीन दिवसीय कुणकेश्वर यात्रोत्सव सुरू आहे. दिवसभर भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी सुरू होती. रात्री ह्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली . मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरशः फुलुन गेला. दरम्यान पोलीस प्रशासनआणि कुणकेश्वर मंदिर ट्रस्टने दर्शन रांगेची चोख व्यवस्था ठेवली आहे […]Read More
सोलापूर, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाशिवरात्री निमित्त शनिवारी रात्री उशिराने विठ्ठलाला, होळकर संस्थान कडून गंगोत्री येथून आणलेल्या गंगाजलाने अभिषेक करण्यात आला.Vitthalas Jalabhishek with Ganges water brought from Gangotri गेले 253 वर्षापासून पंढरपुरात होळकर संस्थान कडून महाशिवरात्र दिवशी विठ्ठलास जलाभिषेक होतो ही परंपरा आजही कायम आहे. ‘हरि-हरा नाही भेद’ म्हणून पंढरपूरच्या सावळ्या विठ्ठलाकडे पाहिले जाते. विठ्ठलाच्या […]Read More
Archives
- July 2025
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019