नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारा निर्णय महाराष्ट्राच्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या बैठकीत एकूण ₹3,92,056 कोटी गुंतवणुकीच्या 17 महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी देण्यात आली. या गुंतवणुकीतून राज्यात 1,11,725 प्रत्यक्ष आणि 2.5 ते 3 लाख अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागाला याचा मोठा फायदा होणार आहे. या निर्णयावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार […]Read More
अहिल्यानगर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोक अदालत या उपक्रमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींची कोट्यवधींची थकबाकी वसुल झाल्याच्या माहिती समोर आली आहे.जिल्हा विधी सेवा प्राधिकरणने आयोजित केलेल्या लोक अदालतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या थकबाकी वसुलीचे विक्रमी संख्येने दाखलपूर्व दावे सुनावणीसाठी ठेवण्यात आले होते, त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आत्तापर्यंतच्या लोक अदालतमधील प्रकरणांमध्ये उच्चांकी थकबाकी वसुली ग्रामपंचायतींना मिळाली […]Read More
अहिल्यानगर, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यभरात मोठ्या संख्येने सुरु असलेल्या बांधकामांना अगदी अल्पदरात नैसर्गिकरित्या उपलब्ध होणारा माल म्हणजे नद्यांच्या पात्रात मिळणारी वाळू. वाढत्या मागणीमुळे वाळू उपशात प्रचंड वाढ झाल्याने राज्यातील नदीपात्रांचे आतोनात नुकसान होत आहे. राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाकडून बेकायदा वाळू उपशावर बंदी घालण्यासाठी वेळेवेळी कारवाई केली जाते. अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे […]Read More
जळगाव दि १४ — जळगाव जिल्ह्यातील बोदवड रेल्वे स्थानकाजवळील फाटकावर आज अमरावती एक्स्प्रेसची ट्रकला धडक बसल्याने मोठा अपघात झाला मात्र त्यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. बंद असलेल्या रेल्वे गेट मधून धान्याने भरलेला ट्रक मध्येच आल्याने हा भीषण अपघात झाला. रेल्वे गेट पास करत असताना अचानक ट्रक बंद पडल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.रेल्वे ट्रॅकवर […]Read More
नाशिक, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपाने गोदावरी नदीपात्राच्या स्वच्छतेची जोरदार मोहिम हाती घेतली आहे. गोदावरीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात वाढलेल्या वनस्पतींमुळे पाण्याच्या पृष्ठभागावर हिरवा थर तयार झाला आहे. गोदावरी नदीपात्रात अल्पावधीतच फोफावलेली पानवेली काढण्यासाठी आता नाशिक महापालिका कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या […]Read More
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालये तयार करून या वाढणाऱ्या संख्येला तिथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली. विजय वडेट्टीवार आणि इतरांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित […]Read More
नंदुरबार, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून झालेल्या हाणामारीमध्ये चाकू हल्ल्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर एक प्रवासी जखमी झाला आहे. टोळक्याने नंदुरबार रेल्वे स्टेशनवर केलेल्या हल्ल्यात दोन राजस्थानी प्रवासी जखमी झाले होते. यातील 27 वर्षांच्या सुमेरसिंग जबरसिंग याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.मयत सुमेरसिंग आणि त्याच्या बहिणीचे 20 तारखेला […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अर्थात पीएम जनमन योजनेतून राज्यातील पायाभूत विकास कामांना गती देण्याचा निर्णय आज (ता.३०) घेतला आहे. केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने महाराष्ट्रातील ५०.३५ कोटी रूपयांच्या २७ प्रकल्पांना मंजूरी दिली आहे. या निधीच्या माध्यमातुन ५०.१३ किलोमीटरचे रस्ते करण्यात येणार असल्याची माहिती ग्राम विकास मंत्रालयाने […]Read More
मुंबई, दि., ३०:– प्रत्येकाच्या आयुष्यात सुंदर, प्रशस्त घर असावे हे स्वप्न असते. मुंबईकरांनीही हेच स्वप्न उराशी बाळगले आहे. घराच्या समस्येमुळे मुंबईकर मुंबईच्या बाहेर गेला आहे. अशा मुंबईकरांना पुन्हा मुंबईत परत आणून शासन सामूहिक पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच्या प्रशस्त घराचे स्वप्न पूर्ण करणार आहे, अशी ग्वाही आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. काही विकासक विकास करण्यासाठी घेतलेल्या […]Read More
जळगावमध्ये रेल्वेची मोठी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरून प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या आहेत. याचवेळी समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यामध्ये अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगावच्या परांडा स्टेशनजवळ ही घटना घडली. धावत्या पुष्पक एक्स्प्रेसने ब्रेक मारल्यामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यानंतर ट्रेनला आग लागली […]Read More
Archives
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019