जयपूर, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शालेय विद्यार्थ्यांना पुरेसे पोषण मिळावे यासाठी राज्य सरकारांकडून विविध योजना राबवल्या जातात. राजस्थान सरकारच्या बाल गोपाल योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत सरकारी शाळेत शिकणाऱ्या 70 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून दररोज मोफत दूध देण्याचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक दिवसांत (आठवड्यातील 6 दिवस सोमवार ते […]Read More
बंगळुर, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मणिपूरमध्ये सुरु असलेल्या दंगलीमुळे तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दूरध्वनीवरुन संपर्क साधला आणि त्यांना दिलासा देऊन सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. दरम्यान, या अडकलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली असून लवकरच हे विमान या विद्यार्थ्यांना घेऊन महाराष्ट्रात दाखल होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे […]Read More
मुंबई, दि. 7 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या काही दिवसांपासून मणिपूरमध्ये परिस्थिती तणावाची आहे, महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी NIT मणिपूरमध्ये शिकायला असून ते तणावात असल्याने राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलली. Government’s helping hand to Maharashtra students in Manipur स्थानिक तणावामुळे विद्यार्थी चिंतित होते,या विद्यार्थ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसएमएस केला, देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फोन करून, त्यांच्याशी […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती प्रक्रियेतील महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे लोकसेवा आयोगाने म्हटले आहे.महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ३० एप्रिल, २०२३ रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब, गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ आयोजित करण्यात आली. या परीक्षेकरिता एकूण ४,६७,०८५ […]Read More
मुंबई,दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत सर्व खाजगी शाळांमध्ये गरीब कुटुंबातील बालकांसाठी 25% जागा आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) मोफत शाळाप्रवेशासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले होते. बालकांच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत मिळणाऱ्या मोफत प्रवेशासाठी मुदतवाढ मिळाली आहे. पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ६ मेपर्यंत […]Read More
मुंबई, दि. २५ : कृषि विषयाचा समावेश शालेय शिक्षणाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याबाबतचा प्राथमिक अहवाल आज शिक्षण विभागाने स्वीकारला आहे. याबाबत तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यासक्रमाचा आराखडा निश्चित केला जाणार असल्याची माहिती कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. यासंदर्भातील अहवाल आज मंत्री सत्तार यांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे सुपूर्त केला. कृषी केंद्रीत आशयामुळे शेतीचे अध्ययन होईल. […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील अकृषिक विद्यापीठामधील शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. 7th Pay Commission arrears to non-teaching employees of universities थकबाकीची रक्कम २०२१-२२ या वित्तीय वर्षापासून पुढील पाच वर्षात पाच समान हप्त्यांमध्ये दरवर्षी १ जुलै रोजी देण्यात […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोरोनाच्या काळात ऑनलाईन परीक्षा घेतल्या गेल्याने ऑफ लाईन परीक्षांची सवय राहीली नसल्यामुळे आता मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत नापास होणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये घेतल्या गेलेल्या आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या पदवी परीक्षांमध्ये नापासांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २ वर्षात ऑन […]Read More
कोल्हापूर, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवाजी विद्यापीठाचं शैक्षणिक वर्ष पूर्ववत होत असताना शैक्षणिक वर्ष २०२२-२३च्या प्रथम सत्रांच्या परीक्षांचे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे. दोन वर्षानंतर प्रथमच विद्यार्थी लेखी परीक्षेला सामोरे गेले. परीक्षा विषयात विद्यापीठाच्या ढिसाळ कारभार आणि पेपरफुटीसारख्या गोष्टींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर या काळात प्रश्नचिन्ह उभे राहिले होते.यातच भर घालत विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं हजारो […]Read More
मुंबई दि .३० (एम एमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महापालिकेच्या ‘मुंबई पब्लिक स्कूल’मध्ये विद्यार्थी पटसंख्या वाढीचा आलेख उंचावत असून यंदा ‘मिशन ऍडमिशन, एकच लक्ष्य-एक लक्ष’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. येत्या ५ एप्रिल पासून ३० एप्रिल पर्यंतच्या कालावधी दरम्यान पटनोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या पटनोंदणी मोहिमेत मागील वर्षाच्या पटसंख्येच्या तुलनेत एक लाख वाढीव प्रवेश देण्याचे […]Read More
Archives
- June 2025
- May 2025
- April 2025
- March 2025
- February 2025
- January 2025
- December 2024
- November 2024
- October 2024
- September 2024
- August 2024
- July 2024
- June 2024
- May 2024
- April 2024
- March 2024
- February 2024
- January 2024
- December 2023
- November 2023
- October 2023
- September 2023
- August 2023
- July 2023
- June 2023
- May 2023
- April 2023
- March 2023
- February 2023
- January 2023
- December 2022
- November 2022
- July 2022
- June 2022
- May 2022
- April 2022
- March 2022
- February 2022
- January 2022
- December 2021
- November 2021
- October 2021
- September 2021
- August 2021
- July 2021
- June 2021
- May 2021
- April 2021
- March 2021
- February 2021
- January 2021
- December 2020
- November 2020
- October 2020
- July 2019