mmcnews mmcnews

ट्रेण्डिंग

ऑनलाईन फ्रॉड, वृद्ध दांपत्याने गमावले तब्बल ८ लाख

नोएडा,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंटरनेट बॅंकीगचा वापर जेवढा सोपा तेवढ त्याच्या वापराबाबत योग्य सावधगिरी न बाळगल्यास लुटले जाण्याच्या घटनाही समोर येतात. यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केली जाते. नोएडातील एक ज्येष्ठ नागरिक जोडप्याला तब्बल ८ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गुगल सर्चमध्ये केलेली एक चूक त्यांना चांगलीच महागात पडली […]Read More

राजकीय

सोनिया गांधींचे निवृत्तीचे संकेत

रायपूर,दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्तीसगडमधील रायपूर येथील काँग्रेसच्या ८५ व्या अधिवेशनात काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी, आपल्या राजकारणातील निवृत्तीबाबत सुचक असे विधान केले आहे. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. यावरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयं सिंह यांनी भाष्य केले आहे. सोनिया गांधींनी केलेले वक्तव्य फक्त भारत जोडो यात्रेसंदर्भातच होते, […]Read More

ऍग्रो

निराश शेतकऱ्याने मोफत वाटला चार एकरावरील कांदा

संंगमनेर, दि. २५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अपार कष्ट करूनही शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मनाला पाझर फोडतात. यामध्ये भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे विशेषतः कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेक वेळा उत्पादन खर्च आणि बाजारभाव यांचा मेळ बसत नसल्याने पिकाची काढणी करणेही शक्य होत नाही. अहमदनगर जिल्ह्यातील संगमेनर तालुक्यातील पिंपरणे येथील एका कांदा उत्पादक […]Read More

पर्यावरण

शेतकरी सुखी आणि समृद्ध करण्यासाठी विद्यापीठांनी संशोधन केले पाहिजे

नांदेड, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशात रस्ते आणि महामार्गांचे जाळे निर्माण केले जात आहे. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्ध करण्याचा मार्ग विद्यापीठांनी शोधला पाहिजे. शेतकरी, विद्यार्थी आणि महिला या तीन घटकांच्या उत्थानावर समाजाचे कल्याण अवलंबून आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister Nitin Gadkari यांनी केले. 24 फेब्रुवारी रोजी स्वामी रामानंद […]Read More

करिअर

DU मैत्रेयी कॉलेजमध्ये 109 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

दिल्ली, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  DU च्या मैत्रेयी कॉलेजने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या रिक्त पदांसाठी आजपासून म्हणजेच 25 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवार 10 मार्चपर्यंत अर्ज करू शकतात. या रिक्त पदाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती मिळवण्यासाठी du.ac.in, maitreyi.ac.in या वेबसाइटला भेट द्या. पहिली वेबसाइट डीयू म्हणजेच […]Read More

Breaking News

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महिला उद्योजकतेला चालना देणे तसेच यासंदर्भात जनजागृती करण्याच्या उद्देशाने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल ‘सशक्ती डिजिटल व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 31 मार्चपर्यंत सुमारे ७ हजार […]Read More

Featured

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जनजागर यात्रेला सुरुवात

बुलडाणा, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने जागर यात्रा सुरू असून यात्रेचा दुसरा टप्पा हा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून राष्ट्रमाता जिजाऊंचा दर्शन सुरू झाली. महागाई बेरोजगारी विरोधात जनजागृती व्हावी यासाठी मोटारसायकल रॅली काढली. भाजप सरकारच्या काळात महागाई वाढली असून , बेरोजगारी सुद्धा वाढली.. तर सरकार मधील मंत्री स्त्री – पुरुषांबद्दल बेताल […]Read More

Featured

शेअर बाजारात (Stock Market) 8 महिन्यांतील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण

मुंबई, दि. 25 (जितेश सावंत):  मागील आठवड्यातील चांगल्या वाढीनंतर , 24 फेब्रुवारीला संपलेल्या आठवड्यात भारतीय भांडवली बाजारात घसरण होताना दिसली.निर्देशांक 2.5 टक्क्यांनी घसरले.या आठवड्यात सेन्सेक्स 1,530 अंकांनी घसरला, गेल्या 8 महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण ठरली. जागतिक बाजाराचे परिणाम,वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक दर वाढ दर्शवणारे फेड मिनिट्स , यामुळे FII ची झालेली विक्री, व […]Read More

Breaking News

मुंबई किनारा मार्ग २०२४ च्या मध्यापर्यंत कार्यान्वित

मुंबई, दि. 25 (मिलिंद लिमये):  मुंबईच्या किनारपट्टीवर समुद्रात भर घालून तयार करण्यात येणारा किनारा मार्ग पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता असून साडे दहा किलोमीटरच्या या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना टोल आकारणी होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. मुंबईत पश्चिम भागात होणारी मोठी वाहतूक कोंडी लक्षात घेता या किनारा मार्गाची आखणी मुंबई महानगरपालिकेने केली असून मरीन लाइन्स […]Read More

महाराष्ट्र

अखेर छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव झालेच

नवी दिल्ली, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : औरंगाबाद आणि उस्मानाबाद ही नावे बदलण्याचा वर्षानुवर्षे भिजत राहिलेला पेच आता सुटला आहे. औरंगाबाद चे छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारने आज मंजुरी दिली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत माहिती दिली आणि पंतप्रधान नरेंद्र व केंद्रीय मंत्री […]Read More