mmcnews mmcnews

महानगर

शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा घोषणांनी […]Read More

पर्यटन

अमृतसरमध्ये भेट देण्याची ठिकाणे

अमृतसर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  भव्य सुवर्ण मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी जगभरातून भाविक या शहरात येतात. अमृतसरमध्ये जालियनवाला बाग स्मारक आणि महाराजा रणजित सिंग यांच्या पौराणिक ग्रीष्मकालीन राजवाड्याचेही घर आहे. दररोज सूर्यास्ताच्या वेळी होणारा हृदयस्पर्शी बीटिंग रिट्रीट सेरेमनी पाहण्यासाठी तुम्ही वाघा बॉर्डरला जाऊ शकता असे हे शहर देखील आहे. जर तुम्हाला पंजाबच्या इतिहासाबद्दल आणि संस्कृतीबद्दल […]Read More

कोकण

राज्यात वाळूसाठी आता नवे धोरण

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील वाळू चोरी , वाहतूक , बेकायदा उत्खनन यावर आळा घालण्यासाठी हे अधिवेशन संपेपर्यंत नवीन सर्वंकष वाळू धोरण जाहीर करण्यात येईल अशी घोषणा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत केली. यासंदर्भातील प्रश्न नाना पटोले यांनी उपस्थित केला होता, त्यावर अशोक चव्हाण , राजेश टोपे , भास्कर जाधव आदींनी उपप्रश्र्न […]Read More

खान्देश

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली.मात्र ही अपुरी असल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यासंदर्भात विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, […]Read More

मराठवाडा

नाथषष्ठी यात्रा सुरू

छ संभाजीनगर, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पैठण येथील संत एकनाथ महाराज नाथषष्ठीनिमित्त आज पासून यात्रा भरली असून भानुदास एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमले आहे.यात ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे . भानुदास, एकनाथाच्या गजरात पैठणनगरी दुमदुमली असून ठिकठिकाणी शहरात दिंड्यांचे स्वागत करण्यात येत आहे.पैठण येथिल नाथषष्ठी सोहळ्यानिमित्त शेकडो पायी दिंड्या पैठणनगरीत दाखल झाल्या आहेत.Nath […]Read More

करिअर

कर्मचारी राज्य विमा निगम 75 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) ने सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी भरती काढली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकृत वेबसाइट esic.gov.in वरून अर्ज डाउनलोड करून उमेदवार 20 मार्च 2023 पर्यंत अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील या भरती प्रक्रियेद्वारे प्राध्यापकांची एकूण 75 पदे भरली जाणार आहेत. या रिक्त […]Read More

Lifestyle

काजू मटर मखना रेसिपी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काजू आणि काजू अनेक रोजच्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतात. पण रात्रीच्या जेवणात काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल तर काजू मटार मखना बनवणं उत्तम ठरू शकतं. दुसरीकडे, काजू मटर मखानाच्या रेसिपीचे अनुसरण करून, तुम्ही काही मिनिटांत एक चवदार आणि आरोग्यदायी डिनर तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काजू […]Read More

देश विदेश

समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारकडून विरोध

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रीम कोर्टानं समलैंगिक लग्नांसंदर्भात केंद्र सरकारचं मत विचारलं होते. समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विरोध केला आहे. त्यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र केंद्रानं कोर्टात सादर केले. समलैंगिक लग्न आणि स्त्री – पुरुष यांचं लग्न यांना एकाच पारड्यात तोलता येणार नाही, असं केंद्रानं म्हटल आहे. समलैंगिक विवाहांसंदर्भात सुप्रीम कोर्टात […]Read More

ट्रेण्डिंग

येत्या आठवड्यात देशभर पावसाचा इशारा

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात थंडी सरुन उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे तोच अवकाळी पावसाचे संकट येऊ घातले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील विविध राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD नुकत्याच जाहीर केलेल्या प्रेस रिलिज नुसार पुढील 24 तासांमध्ये पूर्व भारतात पाऊस आणि गडगडाटी वादळ […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना लाभ

पुणे दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाणी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर […]Read More